http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=51536:2010-03-01-19-16-15&catid=50:2009-07-15-04-02-43&Itemid=61
नगर जिल्ह्यात हि पाशवी घटना घडली आहे. पत्नीने व तिच्या नातेवाईक ह्यांनी मिळून , तिच्या पतीला जाळून ठार केले.
सासरच्यांनी जावयास जाळले!
नगर, १ मार्च/प्रतिनिधी
सासरच्या लोकांनी जावयास जाळून मारले. तोफखाना पोलिसांनी या प्रकरणी पत्नीसह सहाजणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. काल रात्री नऊच्या सुमारास शहरातील मोहनबाग भागात ही घटना घडली. गंभीर जखमी झालेल्या रमेश सिदय्या महेसुनी (वय ४५, रा. श्रमिकनगर, पाईपलाईन रस्ता, सावेडी) यांचे आज सकाळी आठच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात निधन झाले. अगोदर त्यांच्या मृत्यूपूर्व जबाबानुसार खुनाच्या प्रयत्नाचे कलम लावण्यात आले होते. नंतर तोफखाना पोलिसांनी रमेश यांची पत्नी रूपाली, पूजा करनपुरे, अशोक मगर, सागर करनपुरे, शंकर करनपुरे, सनी (पूर्ण नाव माहीत नाही) या सहाजणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. रमेश व त्यांची पत्नी रूपाली यांच्यात अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. रूपाली हिने पतीविरुद्ध फिर्यादही दिली होती. काल रात्री रमेश मोहनबाग येथे सासऱ्याच्या घरी गेले. पत्नी व सासरच्या लोकांनी फिर्याद मागे घ्यावी, असे त्यांचे म्हणणे होते. त्याचा राग येऊन पुष्पा करनपुरे व अशोक मगर यांनी रमेश यांच्या अंगावर रॉकेल व पेट्रोल टाकले. मगरने पेटवून दिले. गंभीर भाजलेल्या रमेश यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज सकाळी त्यांचे निधन झाले. पोलिसांनी आरोपींविरुद्ध खुनाचा, तसेच दंगलीचाही गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक निरीक्षक भोंडवे करीत आहेत.
Showing posts with label women empowerment in india. Show all posts
Showing posts with label women empowerment in india. Show all posts
Tuesday, March 2, 2010
Saturday, December 5, 2009
बाहेरख्याली पत्नीने केली पतीची हत्या !
http://www.patrika.com/news.aspx?id=242128
वरील ठिकाणी प्रसिद्ध झालेल्या बातमीत असे म्हटले आहे कि, एका पत्नीने, आपल्या प्रियकराबरोबर मिळून स्वतःच्या पतीची क्रूरपणे हत्या केली. पत्नी व तिचा प्रियकर सध्या फरार आहेत.
पत्नींच्या बाजूने कायदे असून देखील, काही बायका इतक्या खालच्या स्तराला जातात, हेच आश्चर्य. भारतीय पत्नींमध्ये व्याभिचार फार वाढत चालला आहे.
वरील ठिकाणी प्रसिद्ध झालेल्या बातमीत असे म्हटले आहे कि, एका पत्नीने, आपल्या प्रियकराबरोबर मिळून स्वतःच्या पतीची क्रूरपणे हत्या केली. पत्नी व तिचा प्रियकर सध्या फरार आहेत.
पत्नींच्या बाजूने कायदे असून देखील, काही बायका इतक्या खालच्या स्तराला जातात, हेच आश्चर्य. भारतीय पत्नींमध्ये व्याभिचार फार वाढत चालला आहे.
Sunday, June 28, 2009
तरुण स्त्रीयांना कायद्याचे संरक्षण, पण वृद्ध स्त्रियांना नाही
भारतीय कायद्याच्या मते स्त्री म्हणजे फक्त तरुण बायको. कायद्याची स्त्रियांबद्दल संकुचित व्याख्या का ? बहिणी , वयोवृद्ध आई, ह्या स्त्रिया नव्हेत काय ? ह्यांच्या साठी भारतीय कायद्या मध्ये फार तरतुदी नाहीत. स्त्री हि अनंत कालची माता असते असे म्हणतात. पण भारतीय कायदे पंडितांना मात्र तसे वाटत नाही. त्यांच्या मते स्त्रीची अनेक रूपे असली तरी तरुण पत्नी हे त्यातील सर्वात महत्वपूर्ण रूप आहे.
म्हणजे जरी एखाद्या तरुण सुनेने, आपल्या वृद्ध सासूला त्रास दिला तरी चालेल. का त्यांना असे वाटते कि तरुण पत्नी म्हणजे देवीचा अवतार आहे ? तरुण पत्नी साठी कायदे तरी कित्ती - ४९८अ, हुंडा विरोधी कायदा, डि.वी कायदा, १२५, इत्यादी.
आणि मातांसाठी काय कायदे आहेत ? बहुतेक काही नाही. हेच का स्त्रीमुक्ती संघटनांचे दळभद्री समानतेचे तत्व ? तुम्हीच विचार करा.
म्हणजे जरी एखाद्या तरुण सुनेने, आपल्या वृद्ध सासूला त्रास दिला तरी चालेल. का त्यांना असे वाटते कि तरुण पत्नी म्हणजे देवीचा अवतार आहे ? तरुण पत्नी साठी कायदे तरी कित्ती - ४९८अ, हुंडा विरोधी कायदा, डि.वी कायदा, १२५, इत्यादी.
आणि मातांसाठी काय कायदे आहेत ? बहुतेक काही नाही. हेच का स्त्रीमुक्ती संघटनांचे दळभद्री समानतेचे तत्व ? तुम्हीच विचार करा.
Saturday, June 27, 2009
स्त्रियांकडून आणखी एक क्षेत्र पादक्रांत
दारूचे व्यसन हे भारतात आजपर्यंत पुरुषांची मक्तेदारी आहे असा सर्वसामान्य "गैर" समज होता. पण स्त्रियाही त्यात मागे नाहीत. कोणत्याही ओल्या पार्टी मध्ये जा. तिथे स्त्रियाहि पुरुषांच्या बरोबरीने यथेच्य मद्यपान करीत असतात. पण ह्या उघड "गुपित" बद्दल जास्त कोणी बोलत नव्हते. पण आता परिस्थिती फारच हाताबाहेर जाउ लागल्यावर ह्या तथाकथित पुढारलेल्या महिलांना व्यसनमुक्तीसाठी उपचार घ्यावे लागत आहेत.
http://beta.esakal.com/2009/06/26220605/pune-women-patients-increasing.html
ह्या असल्या स्त्रिया माता म्हणून त्यांच्या मुलांचा कसा सांभाळ करणार, हा तर मोठाच प्रश्न आहे.
असल्या स्त्रियांनी मग त्यांना भारतीय कायद्याने नको ते कायदे करून दिलेल्या अधिकारांचा दुरूपयोग केला तरत्यात नवल ते काय.Tuesday, June 23, 2009
दोन महिन्यांच्या मुलीला अटकपूर्व जामीन
http://beta.esakal.com/2009/06/22234321/maharashtra-2-years-baby-case.html
खरेतर वकिलांनी जामीन बरोबर केला, पोलिसांनी गुन्हा दाखल करताना २ महिन्यांच्या मुलीलासुधा गुन्हेगारांच्या पंक्तीत बसविले. आता बातमी सगळीकडे पसरली म्हणून पोलीस आता स्वःताच्या चुकांवर पांघरून घालत आहेत. जर त्या बाळाचा जामीन केला नसता तर बहुतेक त्या लहान बाळाला जेलची हवा खावी लागली असती.
ज्या मूर्खांनी ४९८अ सारखा कायदा बनविला, त्यामुळे हे सगळे प्रकार घडत आहेत.
खरेतर वकिलांनी जामीन बरोबर केला, पोलिसांनी गुन्हा दाखल करताना २ महिन्यांच्या मुलीलासुधा गुन्हेगारांच्या पंक्तीत बसविले. आता बातमी सगळीकडे पसरली म्हणून पोलीस आता स्वःताच्या चुकांवर पांघरून घालत आहेत. जर त्या बाळाचा जामीन केला नसता तर बहुतेक त्या लहान बाळाला जेलची हवा खावी लागली असती.
ज्या मूर्खांनी ४९८अ सारखा कायदा बनविला, त्यामुळे हे सगळे प्रकार घडत आहेत.
Subscribe to:
Posts (Atom)